समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात .
कारण ....
जंगलात लहान मोठी , वाकडी तिकडी अशी अनेक
प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही .
पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात .
No comments:
Post a Comment